गोवर्धन नगर येथील लोकांना पिण्याचे पाणीची समस्या

[ad_1]

गोवर्धन नगर येथील लोकांना पिण्याचे व वापराकरिता लागणारे पाणी मोठय़ा पाईप द्वारे येत नसल्याने व सतत च्या टिल्लू पंपच्या वापरामुळे मुबलक प्रमाणात मिळत नसून पाण्याकरिता येथील नागरिकांना इतरत्र पायपीट करावी लागते. तरी या जाचातून मुक्ती मिळावी व त्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तातडीने नवीन पाईप लाईन टाकून येथील नागरिकांच्या समस्येचे निराकरण करावे असे निवेदन छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितिन भाऊ धांडे यानी आज मा. मुख्याधिकारी साहेब नगर परिषद, तुमसर यांना दिले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.